लिहून मुला बाळांना एक चिठ्ठी,
मिठी मारली मृत्युस जेंव्हा,
मुलगा पोरका, झाला परका आभाळ ही,
पाखरा घरी परतशिल केंव्हा.
घर….
आज वर्ष झालं घर नावाची संकलपना फक्त कल्पनेत आहे, आज पाऊल घराकडे वळले आहेत शेवटी, परीक्षा आणि प्रतीक्षा संपली आहे असं म्हणायला हरकत नाही, भूतकाळात जमा झालेल्या वर्षात खूप काही घडल, खुड वादळ सुढा येऊनी गेली, काहींनी विखुरेल, काहींनी सावरलं सुद्धा, मृत्यूशी झुंज झाली, वर्तमान बदलल, मानस हिरावली आनी काही भेटली काही आहेत सोबत, काही आहेत हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी अजूनही जिवंत. मी असाच जगतोय काही आठवणी काही पश्र्चाताप उरी बाळगून. गमवल, मिळवलं, कमवल खूप काही केलं खूप काही राहून गेलं, खूप काही करायचं बाकी आहे. उरलेलं, जगलेल आयुष्यं आहे हातात.
” काही आठवणींनी दम तोडला भूतकाळाच्या मिठीत तर काही काळाच्या ओघात हरवून गेल्या, उरल्या सुरल्या जगत आहेत गुदमरत अगदी माझ्यासारखं भविष्याच्या तावडीत सापडलेली”.
आजवर जि धाव घेतली, प्रवास केला, अट्टहास केला त्यातून मिळवायचं काय होत माहीत नाहीं अगदी भविष्यासारख परंतू काय गमवायच नाही हे मात्र ठाऊक होत, आपण शेवटी नियतीचे बाहुले, अगदी थॉमस हार्डी म्हणतो तसे “Human beings are the puppets in the hands of malacious fate”.
नशीबासमोर नतमस्तक व्हावचं लागत, शरण जावच लागत, काहीही, कसाही, कितीही भयंकर अडचण निर्माण झाली तरी त्याला सामोरे जाणे, त्याला सहन करणे, त्यातून शिकने, आणि पुढे चलत राहणे एवढंच आपल्या अपंग हातात माणूस म्हणून जगताना.
The regret of not living a life when you had time is as great as death itself.
Life is a volcano you can not survive, you can not pass, skipp or jump without walking in it, crushing the burning coal with the very skin of your soul, you can’t even ask for mercy, on the other side people awaits, they see you burning alive, making sighs, shedding tears you expect lowering the heat but you can’t help yourself or stop this from happening. All you can do is to walk through it and just bear it, move ahead with swollen feet, with no rest to have, with no helps to ask. Life is like this only, we chase after and after, we burst tears hiding laughter. You have no choice you can’t leave it but you can live with it, every wound every pain every happiness has to end someday, just wait until your wounds doesn’t seem painful anymore. Hope is all I have, the hope of getting better, hope of falling better, hope of living better. Just a hope and it’s all one can have when one is alive merely. Days are tough, times are bad, world is cruel, life is death, but still everybody has to go through this living hell, leaving everything behind just to imprint on your heart. At the end of the day you realise life goes on
अर्पण…
तुझ्या त्रासाला अर्पण ओंजळभर अश्रू माझे.
तुझ्या देहास जुन्या वेतना,
दुःख सहन कराया, मनाची झीज झाली,
उरतील काही घाव,
नावी माझ्या,
दिसतील काही स्वप्न,
भिजतील काही अश्रू,
हसतील काही दुःख,
आज पचवलेली.
Life is all about Having tears in the eyes and Putting a Smile besides at the same time
Life was on its peak, struggle was at hand, pain was in the heart, tears in eyes, with heavy foots I went walking, shouldering my responsibilities, bent with them, about to touch the lips of the ground, meaning was missing like words from lips, emotions from heart, abadoned dessert, somehow I thought, the battles I faught long ago, so far, dwelling in my courage. But the remaining footsteps I should walk can not be taken back. I went on with no direction, where life takes Me, where my destiny leads, where I will be with myself when no one will. Perhaps a darkness covered in lights of my soul, the soul which I lost in battles with my body, shaking hands shivering fingers, I would take everything out living inside me since I was born, I can not let it die inside, my anger, frustration love whatever it was, I just wanted to speak it out throw it out. I still wonder what if I wander, if I lost ever, will I be able to be back home. Will there be flowers or thorns I pierced in my heart, or some blood a sip of blood to drink my destiny. Millions of feelings I have for daily, it becomes impossible for me to differentiate between them, they have same faces with same cries, which emotion should I give justice to, I simply don’t know. But always I feel something, something that I can’t say speak express but feel, the way it is. The way life goes and the way It would be. I feel chocked suffocated but still I can breathe inhale, in hell.
वक्त बडा बेरहम हैं…
वेळ खूप निर्दयी असते, वेळेने दिलेल्या जख्मा आयुष्यभर भरत नाहीत. वेळेला कोण हरवू शकतो. आजही हतबल मनुष्य आहेच य वेसमोर
बदल: काळानुसार बदलन कितपत योग्य. हा स्वार्थ असतो, जगाची रीत असते, की असते केलेली तडजोड विस्कळीत झालेलं आयुष्यं जोडण्यासाठी. वेळ बदलते आपण बदलतो, की जागा,गोष्टी बदलतात. माणसाने एखाद्या झाडा सारखं असावं सतत ऋतू बदलला तर स्वतःची पाने बदलावी नवीन फळांना फुलांना फुलवाव. पाकळ्यांना पानांना जन्म द्यावं जपावं जी सोडून द्यावं त्यांचे हात स्वतःचे अस्तित्व टिकवताना. ऋतू बदलतो पाने वाऱ्याच्या माध्यमातून हिरावून दूर केली जातात. खाली गळून पडतात अगदी पायथ्याशी आपल्याच उभ्या अस्तित्वाच्या बाजूला मृत अवस्थेत, खाली पडलेल्या पानांना सावराव जपावं की शोक सभा भरवित परतून लावावं त्यानं प्रश्न पडतो. गमवलेल्ल्या पानांमुळे बसावं झुरत रडत की करावं स्वागत नव्या उमेदीने पुढे येणाऱ्या दुसऱ्या आयुष्याची सुरुवात. एकवेळ सगळ जून विसरून करूया सुरुवात. पण त्या घरत्यांचा काय झालं जे त्या झाडावर घर करून होती त्या पानांचं काय झालं की स्वतःला आपल्यामध्ये कुठेतरी शोधत होती आसरा मागत होती
Facing deathe with slow breathe.
आयुष्यातील सर्वात वाईट दिवस जगत होतो मी, अंगात काहीच ताकत नव्हती, ना जेवण होत ना जेवू घालणार कोनी. मी मरत असताना कुणाचं जगणं थांबल नव्हत हे मात्र नक्की, माझ्या नाकातून रक्त बाहेर पडत होते, नाकातून रक्त, आणि डोळ्यातून अश्रु जमिनीला स्पर्श करत होती. पोटात अन्नाचा कण नव्हता, डोळ्यांची पापणी देखील उघड झाप करून थकली होती. माझं त्रास जाणून घेणारा कोनी नव्हता, माझ्यातला मी सुधा नव्हतो याने मला अजुन त्रास होत होता. हाक द्यावी कुणा, शब्दच नव्हते सुचत. एक क्षणासाठी मानवी आयुष्य किळसवाणा आहे अस वाटून गेलं, क्षणभर तर मरून जावं अस सुधा वाटल पण मी लाचार होतो मरू शकलो ना मारू शकलो स्वतःला. मरण पथकाराव म्हणल तर ते ही झालं नाही. का जगावं माणसानं, कोणासाठी कशासाठी, आयुष्यभर मरमर करायची नीट जगायचं नाही, नीट झोपायच नाही, एक दिवस गेला की दुसरा दुसरा गेला की तिसरा, हे कधी संपणार, स्वतःला संपवाव तर हे सगळ संपेल पण त्याची सुधा खात्री नाही, मेल्यानंतर त्रास होणार नाही, आपण अजून लाखों मृत्यू मरणार नाहीत याची निश्चिती कोण देणार. कोरोनाची लागण होऊन आज मला आठ दिवस झाली होतो, खिशात पैसे पोटात अन्न, आणि पाठीवर मदत म्हणून वास्तव्य करणारा हाथ नव्हता. अगदी अंतरूनाशी खिळून होतो, पोटात खूप आग होत होती, भुकेने व्याकुळ होऊन जीव जायला यायचा, आणि ज्या क्षणी एखादा घास ओठांच्या दिशेने वळवावा तर जिभेला ते सहन होत नव्हत. या सगळ्या त्रासात असताना, खूप खूप हतबल होतो मी अगदी अपंग माणसासारख. रडू वाटत होत पण दुर्दैवाने ते सुधा करू शकलो नाही मी. तुम्ही अडचणीत असताना बाकी सगळे कसे दोन पाऊल दूर थांबून कसा तमाशा बघतात याचा विसर मला पडू दिला नाही माझ्या आजाराने. म्हणतात कितीही मोठा आजार झाला, जर एखादा माणूस काळजी घेणारा असेल तर देहात थोडस का होईना बळ येत माणसाच्या. पण जर तीच मानस चार पाऊल दूर जाऊन थांबली तर जिवंतपणीच मरण आल्यासारखं वाटत. माणूस नरकात जगतो.
काही दिवसांनी स्वतः सोबत आहे, त्रास होतोय पण ठीक आहे मी. काही तक्रारी आहेत पण ही अश्रू पुसण्यासाठी कोणाच्या हातांची अपेक्षा करू. मी स्वतःच स्वतःला सावरत आहे. या आठ दिवसात, जगाची रीत कळाली, प्रियेची प्रीत कळाली, काही दुःख काही अनुभव मिळाली. मला फक्त एवढीच खंत आहे, मी जिवंत आहे. मी जगायला सुरुवात केलीय आता. मरण काही नवं नव्हत माझ्यासाठी. अनंत वेळेस मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले मला. कधी भावना मृत देहासाख्या पडून राहिल्या हृदयाच्या अंतरूनाशी खिळून राहिलो. का सगळा प्रवास श्वास घेत पुढे चालू ठेवला जरी माझा प्रवास पूर्ण झाला नसला तरी अपूर्ण सुधा नाहीये. काही क्षणांचा हिशोब ठेवत आहे, पण स्वतःला जाळून अश्रू ढाळून पाठलाग केला स्वतःच्या पायावर विश्वास ठेऊन. भुक, चिंता, पैसा संपत्ती, वैभव्या काहीही नकोय आज मला. मी स्वतःला वाचवू शकलो, चुकलेली वाट स्वतःला दाखवू शकलो याच मला समाधान तर आहेच.पण मी आनंदी आहे. तरीही मी थांबलो नाही, अजून खूप पाऊल चालायची होती मला मरणाची भीती घालायची होती. एक नवी पहाट माझी वाट पाहत होती. मला प्रवास चालू ठेवायचं आहे हे मी किंवा माझ्या वेदनांनी विसरता कामा नये. अस म्हणतात की खूप काही जिंकण्यासाठी आधी स्वतःला जिंकण महत्वाचं असतं जर आपण तिथेच हरलो, घाबरलो, तर निश्चितच प्रवास आणि श्वास दोन्ही अपूर्ण राहतील, अगदी सकाळी सकाळी पडलेल्या स्वपना प्रमाणे. खूप लोक सांगायची मी आहे तुझ्यासोबत मी आहे तू घाबरु नको, मला नाही वाटत ते खरं बोलत असतील म्हणतील, मला खरंच गरज असताना माझ्यासाठी उपलब्ध असतील, मी काही केल्यास मी मेल्यास हसतील. त्यांची ही आश्वासन आश्वासन च राहिली त्यांनी पुढे येण्याचं प्रयत्न नाही केला. मुळात माणसाचा प्रश्न असा आहे की कोणी पडला तर त्यांची हाथ अचानक अपंग डोळे आंधळे, आणि कान बहिरे होतात. काय माहित काय जादू असते दुसऱ्या माणसाच्या त्रासात जे त्या व्यक्तीला एवढा आनंद देतात आणि ते मुक्त अस्वस्थेत विलीन होतात. मी जिंकेल हारेल माहीत नाही, पण हा पराभव मला मुळीच मान्य नाही.
कोरोनाचा एक मात्र चांगलं आहे. तुम्ही मरायच्या आधीच लोक तुम्हाला टाकून जातात, एकट्याला म्हणजे तुम्हाला पण सवय व्हावी एकट राहायची, आणि त्यांनाही.
मी जगेल मी लढेल,
मी सर्वस्व आहे, मीच विश्व आहे.
मी हा अंधार दूर करायला हवा,
हा दिवा वाऱ्यापासून दूर करायला हवा.
अविरत चालणे अवघड असले तरी,
पायांमधे माझ्या बळ नसले तरी.
थांबणे हा पर्याय नाही.
चालतात मने पाय नाही.
लाखों मृत्यू मरणार आता,
आयुष्य विजेता ठरणार आता.
ह्रुदयात सापडल्या वेदना काही,
नाही संपत असे दुःख नाही.
आयुष्य जगणे कठीण
मान्य आहे मला,
आपण जगणे सोडायला नको,
वादळाच्या भीतीने,
श्वास सोडायला नको.
जळत रहावं लागत..
मागे राहू या भीतीने आयुष्यं मैदानी पळत रहावं लागत.
कळत नकळत माणसाला जळत रहावं लागतं,
तेरा घर
अंधेरा कुछ वक्त का हैं,
सूरज भी आएगा एक दीन,
मुसाफिर बस चलते रहणा,
तेरा घर भी आएगा एक दीन.
हम तो किसी रस्ते
हम तो किसी रस्ते,
आखिर लौट जायेंगे
जनाजे मैं शामील,
होंगी शिकायते.
